Friday, September 6, 2024
Home बॉलीवूड ‘आम्हाला एकमेकांच्या संपर्कात राहायचे नाही’, फहमानची सुंबुलशी मैत्री तुटली का?

‘आम्हाला एकमेकांच्या संपर्कात राहायचे नाही’, फहमानची सुंबुलशी मैत्री तुटली का?

सुम्बुल आणि फहमान हे हिंदी टेलीविझन मालिका ‘इमली’या सिरीअल मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यांच्या अभिनयाने त्यांनी सगळ्यांची मने जिंकून घेतली. सिरीअलमधील आनस्क्रिन केमिस्ट्री नाही, तर त्यांच्या पडद्यामागची त्यांची मैत्रीवर प्रेक्षक खूप प्रेम करायचे. पण येत्या काही काळात या दोघांच्या मैत्रीत दरार आली आहे. याचे कारण आहे फहमानचा धक्कादायक खूलासा.

सिद्धार्थ कन्ननच्या शोमध्ये बोलताना फहमान म्हणाला,”जेव्हा तुम्ही एखादा शो संपवतात आणि आपल्या आयुष्यावर लक्ष केंद्रीत करतात, तेव्हा तुम्हाला वेळ मिळत नाही. आणि यावरच लोक वेगवेगळ्या कमेंट करतात. माझ्यासाठी मी जसा आहे तसंच राहण गरजेच असत. मला अजूनही वाटत आम्ही अजून एकत्र आहोत, आम्ही एकमेकांविषयी चांगला विचार करतो पण आता परीस्थिती अशी आहे कि आम्हाला एकमेकांच्या संपर्कात राहिच नाही आहे. मी कधीतरी तिच्या पोस्टवर कमेंट करतो आणि ती त्यावर रिल्पाय सिद्धा देते.”

अभिनेत्याने हेही सांगितलं त्याला आता सुम्बुल सोबतच्या मैत्रिची आठवण येत नाही,त्याने मानलं हे खूप दुःखत आहे. पण तो म्हणाला, ‘जेव्हा कोणी मरत तेव्हा आपण पुढे जातो, जरी तो जिवंत असला तरी काही तणाव नाही आहेकधीकधी आपण एकमेकांना भेटतो.”

सुम्बुल आणि फहमान हे ‘इमली’ मालिकेतून प्रक्षकांच्या भेटीला आले होते.त्यांना या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आणि त्यांची पडद्यामागची मैत्री फॅन्सला खूप भावली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

नवऱ्याच्या घरात राहूनही स्ट्रगल करतेय करीना कपूर? फीबाबत दिले हे मनोरंजक उत्तर
या बॉलिवूड कलाकारांकडे आहेत सगळ्यात महागडी घरे; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक

हे देखील वाचा