बॉलिवूड आणि साऊथचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या स्पष्ट बोलणयासाठी ओळखला जातो. तो राजनितीच्या मुद्यावरही आपले विचार स्पष्टपणे मांडताना दिसतो. तो कायमच सोशल मिडीयावर सक्रिय असतो. आताच त्याने उत्तर प्रदेशच्या कांवड यात्रेत रस्तावरच्या खाण्या-पिण्याच्या दूकानांवर योगी सरकारचकडून दूकानाच्या मालकांचे नाव पोस्टरवर लावण्याच्या आदेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्याचा सगळीकडे विरोध होत आहे. आणि आता यावर भाजपाची संसद अध्यक्ष आणि अभिनेत्री कंगना रणौत हिनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सोनू सूद साने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहीले, ‘प्रत्येक दूकानावर फक्त एक नाव असलं पाहिजे ते म्हणजे मानवता. ‘सोनू सूदच्या या पोस्टमूळे यूपी सरकारच्या कांवड यात्रा दूकानावर मालकाचे नाव लावण्याच्या आदेशाशी जोडून त्याच खूप टिका केली जात आहे. एका विक्रेत्याकडून एक विडिओ इंटरनेटवर खूप वायरल होत आहे आणि एक्स वर सुधीर मिश्रा नावाच्या वापरर्तांने सोनू सूदला म्हणाले त्याने तिथे जेवण करण्यासाठी यायला पाहिजे.
त्याचे उत्तर देताना सोनू सूदने विडिओला पाठिशी घालत लिहिले, “आपल्या श्री रामाने शबरीचे खट्टे बेर खाल्ले,तर मी का नाही खाऊ शकतं? हिंसेला अहिंसा हारवू शकते. माझ्या भावा मानवता जीवंत राहली पाहिजे. जय श्री राम.”
यावर प्रतिक्रिया देत कंगना म्हणते, “पुढच्या वेळेस लक्षात ठेवा, सोनू जी देव आणि धर्माबद्दलच्या त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक निष्कर्षांवर आधारित स्वतःचे रामायण निर्देशित करतील. वाह क्या बात है बॉलीवुड से एक और रामायण.”
हा वाद तेव्हा सूरू झाला जेव्हा मुजफ्फरनगर यूपी पोलिसांनी कांवड यात्रा मार्गावर पर स्थित हॅाटेल, ढाबे आणिअन्य खाद्य-पदार्थांच्या विकणाऱ्या दूकानावर मालकाचे टापण्यास सांगितले आहे.याच कारण येणाऱ्या श्रध्दाळू लोकांमध्ये भ्रमाची स्थिती राहू नये म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
श्वेता तिवारीसोबत डेटींगच्या अफवांवर फहमन म्हणतो, ‘आमचे नाते कसे आहे हे आम्हाला माहीत आहे’
शहनाजसोबत डेटिंगच्या अफवांवर राघव जुयालने तोडले मौन; म्हणाला, ‘मी कधीच कोणाचे नाव…’